December 22, 2020

 
आयुष्य आता पूर्वी सारखी निर्मळ आणि मजेशीर राहिलं नाही. सर्व कसं नाटकीय झालाय .आधी आपण खळखळून हसायचो,आता हसतो ते फक्त फोटो काढण्यासाठी आहे तेही मोबाईल कडे पाहून. आधी आनंद आपण भरभरून घ्यायचो आता आनंद ही मोबाईलचा कॅमेरा कडे पाहून येतो. एकमेकांच्या सहवासात असतो पण एकमेकाकडे बघत सुद्धा नाही सतत लक्ष मोबाईलचे कॅमेरा कडे असतो. निरागस निर्मल पना सारेकाही विसरलो

0 comments:

Post a Comment